Sanjay Raut : राज्यात दोन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफीची योग्य वेळ कोणती?

Team Sattavedh Sanjay Raut’s question to Devendra Fadnavis, Ajit Pawar : संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल अजित पवार यांचाही घेतला समाचार Mumbai: राज्यात महायुती सरकार आल्यापासून दोन हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील बहुतेक आत्महत्या कर्जबाजारी पणामुळे झाल्या आहेत. सत्तेवर येण्यासाठी महायुतीने निवडणुकीच्या तोडांवर कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु आता देवेंद्र फडणवीस … Continue reading Sanjay Raut : राज्यात दोन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफीची योग्य वेळ कोणती?