Severely Hit by Heavy Rainfall :अतिवृष्टीचा राज्याला जबर फटका; ३४ जिल्ह्यांतील ६९ लाख हेक्टर क्षेत्र बाधित

Team Sattavedh 69 Lakh Hectares Affected Across 34 Districts : जून ते सप्टेंबरदरम्यान खरीप पिकांचे मोठे नुकसान, शासनाकडून २,८९९ कोटींची मदत वितरित Mumbai जून ते सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील खरीप हंगामाला जबर फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार ३४ जिल्ह्यांतील तब्बल ६८ लाख ६९ हजार ७५६ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. एकूण २२८ तालुके … Continue reading Severely Hit by Heavy Rainfall :अतिवृष्टीचा राज्याला जबर फटका; ३४ जिल्ह्यांतील ६९ लाख हेक्टर क्षेत्र बाधित