Uddhav Balasaheb Thackeray : शिवसेनेच्या आंदोलनानंतर जीवन प्राधिकरण ‘बॅकफुटवर’!

Team Sattavedh Maharashtra Jeevan Pradhikaran on back foot after ShivSena’s agitation : पाणी प्रश्न सुटणार; निष्क्रिय प्रशासन, मनमानी कारभारामुळे टंचाई Akola गेल्या नोव्हेंबर २०२४ पासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात असलेल्या दहीहंडा व परिसरातील नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. 84 खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत अकोटपर्यंत मुबलक पाणी असतानाही दहीहंडा गाव व खानापूर झोनमधील दोन गावांमध्ये पाणीपुरवठा … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray : शिवसेनेच्या आंदोलनानंतर जीवन प्राधिकरण ‘बॅकफुटवर’!