Uddhav Balaseb Thackeray : केंद्र सरकारमुळे शेतकरी हवालदिल, उद्धव गटाचा हल्लाबोल

Team Sattavedh Shiv Sena criticizes government for abolishing cotton import duty : कापूस आयात शुल्क रद्द केल्यावरून नेत्यांची टीका Buldhana केंद्र सरकारने परदेशातून आयात होणाऱ्या कापसावरील सीमा शुल्क रद्द करण्याचा घेतलेला निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून या निर्णयावर तीव्र टीका करण्यात आली आहे. पक्षाच्या प्रवक्ता जयश्री शेळके … Continue reading Uddhav Balaseb Thackeray : केंद्र सरकारमुळे शेतकरी हवालदिल, उद्धव गटाचा हल्लाबोल