Vasantrao Naik Sheti Swavlamban Mission (VNSSM) : सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याच पाहिजे

Team Sattavedh Government Schemes Must Reach the Farmers : स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षांनी प्रशासनाला दिले निर्देश Buldhana केंद्र आणि राज्य शासनाने शेतकरीहितासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र त्या योजनांचा खरा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे स्पष्ट निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे यांनी दिले. ते बुधवारी सिंदखेड राजा तालुक्यातील विविध … Continue reading Vasantrao Naik Sheti Swavlamban Mission (VNSSM) : सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याच पाहिजे