Vidarbha farmers : धान्य बंद, पैसेही थकले; चिखलीत शेतकऱ्यांचा संताप उसळला

Team Sattavedh ₹8 crore of 5,000 farmers remains stuck : पाच हजार शेतकऱ्यांचे ८ कोटी अडकले; ‘डीबीटी’ योजना ठप्प Chikhli ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘विकसित भारत’च्या घोषणा होत असताना, चिखली तालुक्यातील हजारो शेतकरी मात्र मूलभूत हक्कांपासून वंचित राहिल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. रेशनवर मिळणारे धान्य बंद करून त्याऐवजी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) अंतर्गत प्रतिव्यक्ती १७० … Continue reading Vidarbha farmers : धान्य बंद, पैसेही थकले; चिखलीत शेतकऱ्यांचा संताप उसळला