Vidarbha Farmers : सरकारची शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर!

Team Sattavedh Compensation of Rs 80 crores approved for 56 thousand farmers : अखेर ८० कोटींची भरपाई मंजूर; ५६ हजार शेतकऱ्यांना दिलासा Akola परतीच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शासनाने ७९ कोटी ४४ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. त्यामुळे ५६,७०० बाधित शेतकऱ्यांना मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील ५७,३७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले … Continue reading Vidarbha Farmers : सरकारची शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर!