Vidarbha Farmers : पिक विमा मिळेना, सरकार लक्ष देईना!

Team Sattavedh Farmers angry over not receiving crop insurance claim : फक्त पत्रव्यवहारच करायचा का?; शेतकऱ्यांचा संताप Akola अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. पीक विम्यासाठी शेतकरी वर्षभरापासून पाठपुरावा करत आहेत. मात्र, अद्यापही विम्याची रक्कम मिळाली नाही. “आम्ही फक्त पत्रव्यवहारच करत राहायचं का?” असा संतप्त सवाल करत शेतकऱ्यांनी सोमवारी लोकशाही दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रमक भूमिका … Continue reading Vidarbha Farmers : पिक विमा मिळेना, सरकार लक्ष देईना!