Vidarbha Farmers : अवकाळी पावसाने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे!

Team Sattavedh Farmers’ crops suffer huge losses due to unseasonal rains : गहू, हरभरा पिकांचे नुकसान; वीज पडून जनावरे ठार Wardha जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेकांच्या घरावरील छप्पर उडाले तर काहींची जनावरे ठार झालीत. अवकाळी पाऊस आणि … Continue reading Vidarbha Farmers : अवकाळी पावसाने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे!