Vidarbha Farmers : कर्जमुक्तीसाठी बाळापूरमध्ये शेतकरी पुत्रांचा एल्गार

Team Sattavedh   Farmers’ sons rally in Balapur for loan wavier : सरकारचे प्रतिनिधी मूग गिळून गप्प; आंदोलकांचा आरोप Akola “शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती तातडीने जाहीर करा आणि शेतमाल हमीभाव कायदा लागू करा,” या प्रमुख मागण्यांसह शेतकरी पुत्र, जागर मंचतर्फे बाळापूर येथे एल्गार पुकारण्यात आला. तहसील कार्यालयावर धडक देत शेकडो युवा शेतकऱ्यांनी निदर्शने केली आणि तहसीलदारांना … Continue reading Vidarbha Farmers : कर्जमुक्तीसाठी बाळापूरमध्ये शेतकरी पुत्रांचा एल्गार