Vidarbha Farmers : अस्मानी संकटातील शेतकऱ्यांना सुलतानी मार

Team Sattavedh Hunger strike of farmers in Warud for crop insurance : पीकविम्यासाठी वरूडमध्ये शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण Akola तालुक्यातील अतिवृष्टी, गारपीट, तसेच संत्रा-मोसंबी पिकाच्या विम्यासंदर्भात शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई मिळालेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे बुधवारी सकाळी ११ वाजता युवानेते विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात किसान न्याय हक्क संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि शेकडो … Continue reading Vidarbha Farmers : अस्मानी संकटातील शेतकऱ्यांना सुलतानी मार