Vidarbha Farmers : २५५ कोटींचे कर्जवाटप, तरी शेतकरी सावकाराच्या दारी!

Team Sattavedh Two lakh farmers approach moneylenders in a year : अमरावती जिल्ह्यातील वास्तव, सरकारी धोरणांचं अपयश Amravati शेतीतील वाढता अस्थिरता, बँकांची कडक प्रक्रिया आणि वेळखाऊ व्यवहार यामुळे अमरावती जिल्ह्यातील जवळपास दोन लाख शेतकरी आणि नागरिकांना सावकारांकडे कर्जासाठी धाव घ्यावी लागली. मार्च २०२५ अखेर ६३५ परवानाधारक सावकारांनी १,९१,२७१ नागरिकांना तब्बल २५४०८.५३ लाख (२५४ कोटी) रुपयांचे … Continue reading Vidarbha Farmers : २५५ कोटींचे कर्जवाटप, तरी शेतकरी सावकाराच्या दारी!