Vijay Jawandhiya : ..तर मोदींनी सांगून टाकावे की, ‘शेतकऱ्यांनो सोयाबीन पेरू नका’

Team Sattavedh   ..so Modi should tell farmers, ‘Don’t sow soybeans’ : सोयाबीन उत्पादकांना ५ हजार कोटींचा फटका ! Wardha : यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार कोटी रुपयांचा फटका बसला. हा धोका यावर्षीच नाही तर आता पुढील हंगामासाठीही राहणार आहे. सरकारने भावांतर योजनेमार्फत ही भरपाई केली, तरच शेतकऱ्यांची क्रयशक्ती टिकेल, अन्यथा शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरू … Continue reading Vijay Jawandhiya : ..तर मोदींनी सांगून टाकावे की, ‘शेतकऱ्यांनो सोयाबीन पेरू नका’