Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ !

Team Sattavedh Government exploiting MSRTC employees : सरकारची ऐपत नव्हती तर योजना दिल्या कशाला Nagpur : शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याची एकही संधी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सोडत नाहीत. कर्जमाफीचे वचन तोडून सरकारने आधीच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आता एस.टी. कर्मचाऱ्यांचा पगार कपात करून त्यांच्याही जखमेवर सरकार मीठ चोळत आहे, असे काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय … Continue reading Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ !