Vote theft case : तर हे महाराष्ट्र जिंकूच शकत नाहीत !
Team Sattavedh Uddhav Thackerays attack on BJP : उद्धव ठाकरे यांचा भाजपवर घणाघात Mumbai : ही बोगस जनता पार्टी आहे. प्रामाणिक निवडणूक झाली तर हे महाराष्ट्र जिंकूच शकत नाहीत. मत चोरी करूनच हे सत्तेवर येतात. राहुल गांधी यांनी त्यांचा बुरखा फाडून टाकला आहे,” असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. … Continue reading Vote theft case : तर हे महाराष्ट्र जिंकूच शकत नाहीत !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed