Water crisis : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मेहकर तालुका तहानलेलाच

Team Sattavedh mehkar taluka facing water shortage problame since decades : २५ गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण, पाच गावांना टँकरचा आधार Mehkar शासनाच्या जलजीवन, ग्रामीण पाणीपुरवठा आणि विविध केंद्र–राज्य योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असतानाही मेहकर तालुका स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही पाणीटंचाईच्या दुष्चक्रातून बाहेर पडू शकला नाही. ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध आणि शाश्वत पिण्याचे पाणी देण्याचे दावे कागदावरच … Continue reading Water crisis : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मेहकर तालुका तहानलेलाच