Water supply crisis : १५८ गावांमधील नागरिक पाणीपुरवठ्यापासून वंचित !

Team Sattavedh Citizens in 158 villages deprived of water supply : महायुती सरकारपुढे मोठे आव्हान Nagpur जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषदेच्या सुरू असलेल्या कामातील हलगर्जीपणा समोर आला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. १३०२ पैकी ५०१ योजनांची कामे पूर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र प्रत्यक्षात ३४३ योजनाच ग्रामपंचायतींना हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. … Continue reading Water supply crisis : १५८ गावांमधील नागरिक पाणीपुरवठ्यापासून वंचित !