Mahayuti Government : निवडणूक झाली, सरकार आले, पण कर्जमाफीचे काय झाले ?
Team Sattavedh Will the government decide to waive the farmers’ loans? : बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा संतप्त सवाल Buldhana निवडणुकीच्या वेळी राजकीय पुढाऱ्यांनी मोठमोठी आश्वासने दिली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा तर आवर्जून मांडण्यात आला. त्यानंतर निवडणूक झाली. निकाल लागला. महायुती सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री-मंत्री ठरले. पण अजूनही सरकारने कर्जमाफीच्या मुद्यावर एक शब्दही काढलेला नाही. आता तर … Continue reading Mahayuti Government : निवडणूक झाली, सरकार आले, पण कर्जमाफीचे काय झाले ?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed