Women and Child Welfare Department : गोंदिया जिल्ह्यात तीन महिन्यांत रोखले पाच बालविवाह

Team Sattavedh   Five child marriages prevented in three months : महिला व बालकल्याण विभागाची कामगिरी; अक्षय्य तृतीयेला बाळगणार सावधगिरी Gondia भारतीय परंपरेत विवाह हा एक पवित्र आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा विधी मानला जातो. विशेषतः अक्षय्य तृतीया या शुभमुहूर्तावर मोठ्या प्रमाणात विवाह समारंभांचे आयोजन होते. मात्र, या शुभमुहूर्ताचा काही ठिकाणी गैरवापर होत आहे. अल्पवयीन मुला-मुलींच्या … Continue reading Women and Child Welfare Department : गोंदिया जिल्ह्यात तीन महिन्यांत रोखले पाच बालविवाह