Yavatmal Administration : नदी काठावरील गावांमध्ये पाणी टंचाई!

Team Sattavedh Water shortage in villages situated on the banks of the river : यवतमाळातील धक्कादायक वास्तव; ४७ गावांचे हाल Yavatmal सरकारच्या वतीने जलसंवर्धनासाठी, पाण्याच्या नियोजनासाठी असंख्य योजना राबविण्यात येतात. पण खेड्यापाड्यातील नागरिकांना उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी पायपीट करावी लागते. अशावेळी सरकारी योजनांचे पाणी मुरते कुठे, हा प्रश्न निर्माण होतो. यवतमाळ जिल्ह्यात तर चक्क नदी काठावरील गावांवरच … Continue reading Yavatmal Administration : नदी काठावरील गावांमध्ये पाणी टंचाई!