Bacchu Kadu : उशाला धरण, तरी शेतकऱ्याच्या नशिबी मरण!

Team Sattavedh Farmers should get the benefit of Khadakpurna Dam : युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येवरून बच्चू कडूंची सरकारवर टीका Buldhana देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी अरमाळ येथील युवा शेतकरी कै. कैलास नागरे यांनी १४ गावांना खडकपूर्णा धरणाचे पाणी मिळावे म्हणून अनेक आंदोलने केली. मात्र, शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष झाल्याने त्यांनी होळीच्या दिवशी आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर … Continue reading Bacchu Kadu : उशाला धरण, तरी शेतकऱ्याच्या नशिबी मरण!