Nana Patole : सरकारला जाग का येत नाही? दुष्काळाच्या मागणीत राजकारण कुठे आले?

राजेश चरपे (संपादक) Congress leader Nana Patole attacks on Mahayuti government over the drought situation : नाना पटोलेंचा सरकारला सवाल, महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल Nagpur राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात सर्वत्र भीषण दुष्काळ असूनही सरकारला तो दिसत नाही. दुष्काळ जाहीर करण्याची … Continue reading Nana Patole : सरकारला जाग का येत नाही? दुष्काळाच्या मागणीत राजकारण कुठे आले?