Vidarbha Farmers : आठ महिन्यांत १४२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या!

Team Sattavedh 142 farmer suicides in eight months : शेतमालाला भाव नाही, शेतकरीविरोधी धोरण असल्याचा आरोप Amravati लहरी निसर्गाचा सततचा मार, अतिवृष्टी, शासनाची उदासीनता, दुबार पेरणी, उत्पादन खर्चातील झपाट्याने वाढ आणि शेतमालाला योग्य हमीभाव न मिळणे—या कारणांमुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. केवळ ऑगस्ट महिन्यातच २६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शासनाच्या आकडेवारीनुसार, २०२१ ते २०२४ … Continue reading Vidarbha Farmers : आठ महिन्यांत १४२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या!